Tuesday, 30 August 2016

Reservations – Some Questions and their Answers


Q: What is reservation?

The word reservation is a misnomer. The appropriate word for it used in the Indian constitution is Representation. It is not given to anyone in his individual capacity. It is given to individual as a representative of the underprivileged community. The beneficiaries of reservations are in turn expected to help their communities to come up.

Q: Why reservation?

The policy of reservations is being used as a strategy to overcome discrimination and act as a compensatory exercise. A large section of the society was historically denied right to property, education, business and civil rights because of the practice of untouchability. In order to compensate for the historical denial and have safeguards against discrimination, we have the reservation policy.

Q: Were Reservations incorporated by the founding fathers of the constitution only for first 10 years?

Only the political reservations (seats reserved in Loksabha, Vidhansabha, etc) were to be reserved for 10 years and the policy review was to be made after that. That is why after every 10 years the parliament extends political reservations.The 10 year limit for reservations is not true for the reservations in education and employment. The reservations in educational institutions and in employment are never given extension as it is given for the political reservations.

Q: Why give reservations on basis of caste?

 To answer this question we must first understand why the need for the reservations has arisen. The cause for the various types of disabilities that the underprivileged castes in India face / have faced, is the systemic historical subjugation of a massive magnitude based on caste system having a religious sanction. Therefore if the caste system was the prime cause of all the disabilities, injustice and inequalities that the Dalit-Bahujans suffered, then to overcome these disabilities the solution has to be designed on basis of caste only.

Q: Why not on basis of economic criterion?

Reservations should never be based on economic status for various reasons as follows:
1. The poverty prevailing among the Dalit-Bahujans has its genesis in the social-religious deprivations based on caste system. Therefore poverty is an effect and caste system a cause. The solution should strike at the cause and not the effect
2. An individual's Economic status can change. Low income may be taken to mean poverty. But the purchasing value of money, in India, depends upon caste. For example a Dalit can not buy a cup of tea even in some places.

3. Practical difficulties in proving economic status of individual to the state machinery are many. The weak may suffer.
4. In caste ridden India infested with rampant corruption, even for an unchangeable status like caste, the false "Caste Certificate" can be purchased. How much easier will it be to purchase a false "Income Certificate"? So income based reservation is impractical. It is no use arguing when both certificates can be bought, why caste only should form basis of reservation. It is certainly more difficult to buy a false caste certificate than a false income certificate.
5. Reservation is not an end in itself. It is a means to an end. The main aim is to achieve the active participation and sharing by the "socially excluded" humanity in all the fields of the affairs of the society. It is not panacea for all ills, neither it is permanent. It would be a temporary measure till such time the matrimonial advertisements in newspaper columns continue to contain the mention of caste.

Q: Should there be a creamy layer criterion or not?

The demand from anti-reservationists for introduction of creamy layer is ploy to scuttle the whole effectiveness of reservations. Even now out of all seats meant for SC/STs in IITs , 25-40 % seats remain vacant because it seems IITs do not find suitable candidates. Just imagine what would happen if by applying creamy layer criterion the SC/ST middle class, lower middle class people who are in position to take decent education are excluded from reservations benefit ! Will the poor among SC/STs be able to compete with these ‘privileged ‘students’ trained under Ramaiah and at various IIT-JEE training centers at Kota ?
Of course Not. This will lead to 100 % seats in IITs for SC/STs going vacant.

Q: How long should the reservations continue?

The answer to this question lies with the anti-reservationists. It depends on how sincerely and effectively the policy makers which constitute “privileged castes” people in executive, judiciary and legislature, implement the reservations policy. Is it just on part of “privileged castes” people who have enjoyed undeclared exclusive reservations for past 3000 years and continue to enjoy the same even in 21st century in all religious institutions and places of worship, to ask for the timelines for reservations policy? Why do not they ask, how long the exclusive reservations for particular community in the religious institutions and places of worship are going to continue? The people who have acquired disabilities due to inhuman subjugation for 3000 years will need substantial time to come over those disabilities. 50 years of affirmative action is nothing as compared to 3000 years of subjugation.
Q: Will not the reservations based on castes lead to divisions in the society?
There are apprehensions that reservations will lead to the divisions in the society. These apprehensions are totally irrational. The society is already divided into different castes. On the contrary reservations will help in annihilating the caste system. There are around 5000 castes among the SC/ST and OBCs. By grouping these various castes under 3 broad categories of SC, ST and OBC, the differences among 5000 separate castes can be abridged. This is a best way of annihilation of castes. Therefore rather than making rhetoric about reservations leading to divisions in the society the anti-reservationists should make honest and sincere efforts to annihilate castes. Have these people made any efforts towards this direction? In most of the cases the answer is NO. The people making these anti-reservations rhetoric, all this time have been enjoying all the privileges that the Indian caste system offers to the “Privileged Castes”. As long as they enjoy the privileges of the caste system they do not have any qualms regarding it. But when it comes to making castes as basis for achieving social equality by providing representations these same people make noises. These are the double standards of highest order practiced by the ‘privileged’ people.

Q: Will not reservations affect the Merit?

 As regards to how Merit is defined in a very narrow sense and what it actually means, following is the quote from an article by Prof Rahul Barman of IIT Kanpur. “Is merit all about passing exams? After all, are the exams a means or an end? If the exams are means to look for ability to make better engineers, doctors and managers, then can there be better methods to look for such ability? After all in my first engineering class I was told that a good engineer is the one who can produce the best out of the least resources and similarly, management is supposed to find one’s way in an uncertain situation – or allocate scarce resources in the most optimal way possible. If that is so, whatever I have seen of our deprived masses (of which overwhelming majority belongs to the backward, dalit castes or adivasis), they have the astonishing capacity to make something productive from almost next to nothing! For the last few years I have been studying small industry clusters, like Moradabad brass, Varanasi silk and Kanpur leather. Put together (all the clusters in the country), they are exporting more than the IT sector and their cumulative employment will be several times of the whole of IT industry. In all these clusters they operate with miniscule resources – small investment, no electricity, forget about air-conditioning, non existent roads, lack of water, and little formal education. These clusters are primarily constituted of these so called backward/ dalit castes and are truly a tribute to the genius that our society is. But in spite of centuries of excellence these communities have hardly produced any formal ‘engineers’, ‘doctors’ and ‘managers’, and conversely these elite institutions have not developed any linkages with such industries and their people. “Reservations of more than 60 % have existed in the 4 states of southern India and around 40 % in Maharashtra since last 50 years. On other hand in the north Indian states the 15 % ‘privileged castes’ have been enjoying 77 % of the seats in educational institutions and in employment (assuming that 23 % reservations for SC/STs are totally filled, which is not the case). The World Bank study has found that all the 4 south Indian states are much ahead of north Indian states in terms of their human development index. It is a common knowledge that all the southern states and Maharashtra are much ahead in fields of education, health, industrial development, in implementing poverty alleviation schemes, etc. than the north Indian states. This shows that reservations have indeed helped the southern Indian states in making progress on various fronts. Whereas lack of adequate reservations is responsible for the lack of development in most of the north Indian states.

Q: Have existing reservations for SC/STs been effective or not?

The reservation policy in the public sector has benefited a lot of people. The Central government alone has 14 lakh employees. The proportion of Scheduled castes in class III and IV is well above the quota of 16 per cent and in class I and II, the proportion is around 8–12 per cent. So, the middle and the lower middle class that we see today from the Dalit community is because of reservation. With no reservation, the entry of these people in government services would have been doubtful. The situation is similar in education. An article in the EPW (Economic and Political Weekly) estimates that there are seven lakh SC /ST students in higher education and  about half of them are there because of reservation. Reservation has certainly helped but there are limitations in any policy with the way it is implemented.

आरक्शन : वास्तविकता…


भारताच्या जातवास्तवाची जाणीव करून घेताना आरक्षण हा विषय चर्चेत येतोच येतो. हा शब्द ऐकला तरी हल्ली सरळ दोन गट पडले जातात. एक आरक्षणाचे समर्थन करणारे आणि दुसरा आरक्षणाकडे अत्यंत कुत्सित नजरेने पाहणारे, इक्वालिटीचा आवाज चढवून बेंबिच्या देठापासून विरोध करणारे, व्हाट्सऐप फेसबुक आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून आरक्षणावर जोक्स शेयर करणारे सो कॉल्ड विकासाभिमुक जनरेशन. ह्या दुसऱ्या गटातील बहुतांश लोक किंवा विचारवंत हे आरक्षणाला समर्थन करने म्हणजे जातीयवादाला समर्थन करणे, गुणवत्तेला डावलने असे समजतात. फ़क्त आर्थिक निकषावर आरक्षण लागू करणे आणि कालांतराने तेही संपूर्ण बंद करून निव्वळ शुद्ध गुणवत्तेच्या आधारावर व्यक्तीला संधी उपलब्ध करून देणे अशी ढोबळ थियरी आरक्षणाला विरोध दर्शवणारे मांडतात. ह्यांचा अजुन एक प्रतिवाद असा असतो की गेल्या साठ वर्षात आरक्षणाचा दरवाजा उघडा ठेवून अमाप समानतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या असताना, दैनंदिन व्यक्तिगत आयुष्यातून जातिभेद नष्ट(?) होत असताना आता एकविसाव्या शतकात आरक्षणाची गरजच ती काय, आरक्षणामुळेच जात अजुन टिकून नाही का वगैरे. शहरी, महानगरी भागातील विशेषतः सवर्ण तरूण ह्या मागणीसाठी जोरदार बोंब् ठोकतात. आरक्षण असलेच तर ते फक्त आणि फक्त आर्थिक तत्वावर असावे अशी ह्यांची धारणा असते.

भारतीय संविधानातील आरक्षण ही तरतूद व्यक्तिकेंद्रित नसून सामाजिक प्रतिनिधित्वाची सामाजिक न्यायाची तरतूद आहे. कोणत्या विकसित देशात आरक्षण आहे का अशी बालिश विचारणा आरक्षणविरोधक मंडळी करतात. त्याच वेळेस ते हे सोईस्कर पने विसरतात की जगातल्या कोणत्याच विकसित देशात भारताइतकीच भयान जातीय उतरंड नाही! अफ्रीकन अमेरिकन, हिस्पेयिन अमेरिकन, अश्वेत ह्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची तरतूद अमेरिकेच्या एफर्मेटिव एक्शन पॉलिसी मध्ये आहे.  क्यानडा,जपान, चीन सारख्या देशातही अल्पसंख्याक समूह, ऐतिहासिक सामाजिक बहिष्कृत समजले जाणारे लोकसमूह ह्यांच्यासाठी विविध पॉलिसीजची तरतूद आहे. आरक्षण हा गरीबी हटाव प्रोग्राम, रेशन धान्य वाटप किंवा एलपीजी सब्सिड़ी नाही हे आरक्षणविरोधकांच्या ध्यानात येत नाही.

चातुर्वण्याच्या पायावर रुजलेल्या, हजारो जातींनी दुभंगलेल्या देशातली गरीबी ही केवळ देशाच्या आर्थिक स्थितीचा परिपाक नसून सामाजिक धार्मिक इतिहासाचा परिपाक आहे हे कटु वास्तव आहे. आकडेवारी काढ़ायचीच झाली तर चतुर्थ श्रेणी कामगार, सफाई कामगार, मैला उचलून नेणारे, भूमिहीन शेतमजूर ह्यांची जात कोणती ते पाहावे, आरक्षणाच्या असूनसुद्धा नोकऱ्यांमधील कधीही न भरला जाणारा मागासवर्गीय जागांचा अनुशेष पाहावा, आणि जात आजकाल कोणी मानत नाही म्हणणाऱ्यांनी दलित हत्याकांडाची भीषणता पाहावी. हजारो वर्षे ज्या व्यवस्थेने खालच्या जातितले म्हणून लोकांना शिक्षण नाकारले, रोजगाराच्या नव्या संधीपासून वंचित ठेवले, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या तटबंदीतून जातीयस्तरामुळे आर्थिक विकासाच्या संधी  नाकारल्या, त्या व्यवस्थेच्या दयनीय आजारावर जातीवर आधारित आरक्षण हाच एकमेव उपाय आहे. आर्थिक तत्वावर आरक्षण ही संकल्पनाच् मुळात हास्यास्पद आहे. उद्या विजय मल्ल्या किंवा सुब्रतो राय पूर्ण भिकेला लागले, जागतिक मंदी येऊन त्याच्या धडाक्यात महिना लाखभर पगार घेणारे लाखो इंजीनियर घर नोकरी गमावून बसले, शेयर बाजाराच्या बैलाने लाखो गुंतवणूकदारांना शिंगावर घेतले, आज कौन बनेगा करोड़पती मध्ये पाच करोड़ जिंकलेला उद्या लासवेगास मध्ये माती खाऊन आला, अंगावर पचास तोला मिरवनारा भाई सोने चोरीला जाऊन भनंग झाला, ह्या सगळ्यांना आर्थिक तत्वावर आरक्षण मिळेल काय?? मुळात कोणता व्यक्ति केव्हा कसा गरीब होतो, कसा श्रीमंत होतो ह्याचा इत्यंभूत अद्ययावत ट्रैक रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे काय? बीपीएल कार्डाचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. चिरिमिरि देऊन व्यवस्थेशी साटलोट करून बीपीएल कार्ड मिळवने, हव्या त्या उत्पन्नाचे हवे तितके दाखले मिळवने हे व्यवस्था दावनीला बांधणार्यांना, उच्च सामाजिक स्तरातल्या गबरगंडाना काहीच अशक्य नाही. तेव्हा आर्थिक आधारावर आरक्षण हे किती धोकादायक असू शकते ह्याचा विचार करावा.

दुसरा महत्वाचा मुद्दा - आरक्षणाच्या टक्केवारीमुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो अशी आरोळी ठोकनारे काही महाभाग आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक नसावे असे निर्देश दिले आहेत. NSSO च्या आकडेवारी(2006) नुसार देशातील सुमारे 24% लोकसंख्या SC/ST प्रवर्गात मोड़ते तर साधारणत: 40% च्या आसपास OBC प्रवर्ग. म्हणजे निव्वळ साधे बेरजेचे गणित लावले तरी सुमारे 65% लोकसंख्या मागास म्हणून गणली जाते. 65% मागास समाजासाठी 50% आरक्षण म्हणजे उरलेल्या 35% लोकसंख्येसाठी 50% जागा खुल्या प्रवर्गातुन आहेत. ह्याचा अर्थ जितक्या जागा खुल्या प्रवर्गासाठी असायला हव्यात त्याहून अधिकच जागा उपलब्ध आहेत. तेव्हा खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो ही बोंब् मारण्यात कसले लॉजिक आहे काय? SECC २०११ च्या रिपोर्टनुसार SC / ST लोकसंख्येत (SC 18.46%, ST 10.97%) मध्ये वाढच झाल्याचे निदर्शनास आले आहे . त्यामुळेच इथे जे ३५% ला ५०% चे प्रमाण आहे त्यातून हेच अजून सिद्ध होते कि मागास प्रवर्गातील "मेरिटहोल्डर" खुल्या प्रवर्गातून जरी पुढे आले तरी ह्या प्रमाणानुसार मागासेतर लोकांवर कोणताही अन्याय होतो असे सिद्ध होत नाही.

तीसरा मुद्दा - गुणवत्तेचा. वैदिक काळापासून पुष्पक विमाने उडवणाऱ्या ह्या देशातल्या तथाकथित मेरिटहोल्डर बुद्धिवंतांची लायकी काय हे वेगळे सांगायची गरजच नाही. नुसत्या टक्केवारीवरून हुशारी ठरवणाऱ्या मेरिटहोल्डर लोकांनी स्वत: हजारो वर्षांचे आरक्षण फुकट भोगुन कोणते देशोपयोगी शोध लावले आहेत हे जगज्याहिर आहेच. शैक्षणिक प्रवेशाच्या वेळीस जरी गुणांची अट शिथिल असली तरी आरक्षित कोट्यातून आलेली बहुतांश मुले ही सामाजिक भौतिक दृष्टया निम्नस्तरातून, कोचिंगक्लास च्या रेडीमेड पायजम्यात् पाय न घालता, कोणत्याही अभ्यासपूरक साधनसुखसोयींशिवाय, कष्टकरी वर्गातून आलेली असतात. गुणांची अट शिथिल असली म्हणून तशीच पासिंगच्या मार्कात, परीक्षेतल्या प्रश्नात सवलत असावी अशी मुर्ख मागणी कोणीही करत नाही. मागास प्रवर्गातील काहीजन खुल्या प्रवर्गातील जागा बळकवतात हा देखिल एक सर्रास आरोप केला जातो. हा निव्वळ मेरिटच्या नावाखाली केला जाणारा तर्कदुष्ट बुद्धिभेद आहे. नमूद केलेल्या प्रवर्गाच्या आकडेवारीनुसार "जागा बळकवतात" हा आरोप आपोआपच गैरलागु होतो. आरक्षण विरोधकांचे नेमके दुखने काय आहे? मागास वर्गातील मागास मेरिटहोल्डरने जागा बळकावली हे दुखने आहे की आरक्षण हेच दुखने आहे? मेरिटच्या नावाखाली आरक्षणाला काड़ी लावू पाहणाऱ्या विचारवंतांनी हा अंतर्विरोध स्वताशी एकदाचा नीट स्पष्ट करून घ्यावा.

२०११ ची न्यायपालिकेतल्या प्रतिनिधित्वाच्या आकडेवारीनुसार हायकोर्ट च्या ८५० जजेस पैकी केवळ २४ अनुसूचित जाती जमाती मधून आहेत. त्यातही देशातल्या २१ हायकोर्ट पैकी १४ हायकोर्ट मध्ये एकही अनुसूचित जाती जमाती मधील जज नाही. ह्यातूनच अजून एक भीषण बाब सिद्ध होते ती हि कि सरकारदरबारी क्लास वन पोझिशन्समध्ये जरी मेरिटहोल्डर बुद्धिवान मागासवर्गीय असला तरी कास्ट-डीस्क्रिमिनेशन हा मुद्दा बढती मध्ये महत्वाचा अडथळा ठरतो. दर चार भारतीयांमागे एक भारतीय कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जातीयता पाळतो ही नोवेंबर 2014  अखेरीस जाहिर झालेली इंडियन ह्यूमन डेवलपमेंट सर्वे च्या आतापर्यन्तच्या सर्वात मोठ्या सर्वेमधली आकड़ेवारि, सामाजिक जातीय शोषणाची पाळेमुळे भारतात किती खोलवर रुजली आहेत हे दर्शवते. ह्या सर्वेमधून निदर्शनास आलेली आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आर्थिक उत्पन्नाचा आणि दैनंदिन आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जातीयता पाळण्याचा थेट संबंध जोड़ता येत नाही. अधिक आर्थिक उत्पन्न म्हणजे कमी सामाजिक शोषण हा संबंध जोड़ने इथे पुन्हा फोल ठरते. त्यामुळे आर्थिक तत्वावर आरक्षणाची मागणी करणा-यांचे सामाजिक आकलन किती तोकडे आहे ह्याची प्रचिती वारंवार येते.

ज्या देशात आजही भंगी, महार, मांग, आदिवासी, पारधी ह्या जातींच्या नावाने थट्टाजनक उदगार् काढले जातात त्या देशात घटनेत नमूद केलेले स्वातंत्र्य समता बंधुत्व किती रुजले आहे ह्याचा विचार "आर्थिक तत्वावर आरक्षण" अशी फोल मांडणी करू पाहणाऱ्या विचारवंतांनी करावा. आरक्षण ही कुबड़ी नाही तर ते वंचितांना लेवल प्लेयिंग फिल्डला आणनारे समतेच्या तत्वाचा पुरस्कार करणारे घटनात्मक प्रभावी शस्त्र आहे. आणि जोपर्यन्त जातीयतेचा राक्षस ह्या देशात जिवंत आहे तोपर्यंत हे शस्त्र "आर्थिक तत्वाची धार" लावून बोथट करण्याचा अट्टाहास करणे हे असंवैधानिक आहे.

(संदर्भ : फेसबुक पोस्ट )

Thursday, 28 July 2016

प्रबोधनकार ठाकरेंच्या लेखणीतुन

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा....

प्रबोधनकार ठाकरे :-

"हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही.
जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत: अन्य प्रवाहांचे आहे.
आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकंही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय ! हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचा आद्य आणि सखोल ठसा आहे !"
बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्या पुरी, शंृगेरी, बद्रीनाथ, द्वारका या ठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदूधर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रेहोती ! पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते ! (इति. स्वामीविवेकानंद!) शंृगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेलाआहे ! श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते ! तिरुपतीचा बालाजी, बद्रीनाथचा बद्रीकेदारेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिकक्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती. (तिरुपती बालाजीआणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळचीबौद्धपरंपरेची!)
बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणी चारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चार धामांचे यथावकाश अपहरणकरण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरेमूळची बौद्धांचीच आहेत. 🌱अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणि तिचे मंदिरही !🌱   (गरज इथे आहे!) अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे ‘..अशी आख्यायिका आहे..’ टाइप पौराणिककथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला !

🌞⛄️बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश: भिनला होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञानविज्ञानाच्या चळवळी महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या ! यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणि महाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसा कायमचा कोरला गेला ! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरी चमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांना हायजॅक करण्यात आले ! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊत आणला गेला !
प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, "फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पहा ! ही वास्तविक बौद्धांची ! तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्या स्वाध्यायश्रमाच्या जागा ! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली ! तिचे नावएकविरा ! हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठी भीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली !"
किती उदाहरणे सांगायची ?
🌲आजशाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु हा ‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही !
हा गुरू आहे, गौतम बुद्ध!  त्याने पाच शिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणि तिथून तो पायंडा पडला ! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यासमहाशयांच्या नांवावर खपविली जातेय !)

मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्द बौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत. थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेला बौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहे की, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
भारताच्या राष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे ! भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे. राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात ‘धर्मचक्रप्रवर्तनाय’ असे कोरलेले आहे.

Wednesday, 6 July 2016

शिक्षणाच्या आईचा घो

:-( मुलगा शिकुन इंजिनिअर झाला.  पुण्याला मोठ्या नामांकीत कंपणीत साहेब झाला. पगार महिना 32000 रु.
मुलासाठी चांगली सुशिक्षित, सुस्क्रुत, सुंदर मुलगी पाहीजे. मुलगा इंजिनीअर मग मुलगी पण इंजीनिअर असेल तर उत्तम.

आता बर ठीक आहे. तुमच्या मुलाला तुमच्या अटींप्रमाणे सुशिक्षित, सुस्क्रुत, सुंदर आणि इंजीनिअरच मुलगी मिळाली. लग्न झाल, सर्व पार पडल. मग आता मध्येच का तुमच घोड मेल? लग्नासाठी तुम्हाला इंजिनीअर मुलगी हवी होती मग आता लग्नानंतर तुमचे विचार कसे बदलले? तिने आता तिची नोकरी continue करण्याची इच्छा केली तर चक्क तुम्ही तिला विरोध करता. घराला स्त्रीच्या कमाईची गरज नाही , मुलाची मिलकत पुरते वगैरे टोमणे मारायला सुरुवात झाली? तुम्हाला जर घरकाम करणारी मोलकरीणच हवी होती तर इंजिनिअर मुलगी का बघितली? घरकाम करायला कमी शिक्षण घेतलेल्या पण घरकामात तरबेज असलेल्या खूप मुली आहेत समाजात. एखादीच नशीब उजळल असत. मुलींनी नोकरी करण तुम्हाला खपत नाही मग का असा उच्च शिक्शित वधु चा अट्टाहास का करता? तुमच्या या पुरुशी हेकेखोरपणामुळे त्या मुलीच्याच नव्हे तर तिच्या बापाच्या मनाला किती दुःख झाल असेल याचा विचार केला कधी? किती स्वप्न बघून त्या बापड्यान आपल्या मुलीला इंजिनिअर बनवलेल असत. कशासाठी? लग्नानंतर तुमच्या घरकामगार होण्यासाठी?

समाजातला पुरुशी हेकेखोरपणा कधी जाईल कोण जाणे. अजून किती मुलींच शिक्षण धुळीला लागणार आहे कोण जाणे. अश्या वेळी खरच म्हणावस वाटत," या शिक्षणाच्या आईचा घो."

(मुलींनो स्पष्ट नकार द्या अश्या स्थळाला जिथे तुमच्या शिक्षणाची कदर नाही.)

Sunday, 26 June 2016

मी रस्त्याने चालत होतो. साधारण सकाळी 8-9 ची वेळ होती. रस्त्याच्या बाजूला एका हॉटेलात चहा-पाण्यासाठी थांबलो. मला माझ्या बाजूच्या खिडकीतून समोरच्या फुटपाथ वर एक मुलगी बसलेली दिसली. सकाळच्या थंडीने तीच अंग कुडकुडत होत. हातात असलेल्या कापडाच्या पुडक्याला अंगाशी कवटाळत ती स्वतःला आवळुन बसली होती. हळूच येणाऱ्या जाणार्याला तीच्याजवळ असलेली ताटली वर करून काहीतरी देण्याची विनवणी करत होती. लोक तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जात होते. तिचा चेहरा खूप केविलवाणा झाला होता.
मी पटकन माझा चहा संपवला नि बाहेर गेलो. मी माझे पाकीट तपासले, म्हटल 5-10 रुपये देऊ तिला काही खायला. मी तिच्याजवळ गेलो. ती रडत होती नी तिच्या हातात ते कापडाच पुंडक नसून एक लहान बाळ होत. ते बघून मी तर धस्स झालो. साधारण 14-15 वर्षाची असेल ती नी आपल्या बाळाला घेऊन थंडीची रस्त्यावर कुडकुडत होती.
तिने वर पाहील नी मला 2-4 रुपये चिल्लर साठी विचारल. मी तिला विचारल काहीतरी खायला पाहिजे का? मी तडक समोरच्या दुकानात गेलो नी तिच्या बाळासाठी एक दुधाची बाटली आणली (साधारण 2-3 महीण्याच असेल बाळ) नी तिला घेऊन मी त्या हॉटेलात गेला. तिला एक-एक समोसा,वडापाव दिला. तिने तो गिळल्यागतच खाल्ला. परत एक चहा बिस्कीट मागवले. मग न राहऊन ती खुलुन बोलली. ती 15 वर्षाची होती, तिच्या अल्लड वयाचा नराधम वर्गमित्राने फायदा उचलला. नको त्या वयात ती गर्भवती झाली. पोट दिसू लागल तेव्हा घरचे त्रास देऊ लागले. आजुबाजुला बोंब होईल म्हणून घरातच डांबुन ठेऊ लागले, मारू लागले. त्या जाचाला कंटाळुण ती घरातून पळुन गेली. अशीच ती वर्षभर हिंडत राहीली.
मी तिला विचारल तुला घरी जावस वाटतय का? मी मदत करू का? ती बोलली घरचे तिला आता घेणार नाहीत. मी परत परत विचारल तेव्हा ती बोलली की तिने घरातून पळालि तेव्हा घरातले 5000 रुपये घेऊन पळालि होती. ते 5000 रु. तर पुरलेच नाही शिवाय एका 15 वर्शाच्या मुलीसाठी फुटपाथच जगण पदरी पडल. जे असह्य होत. तीने घरी जाण्याचा खूप विचार केला पण तिने जे केल त्यानंतर तिला कोणी घरात घेतल नसत या विचाराने ती धजलीच नाही.
मी तिला माझा मोबाईल काढून दिला नी सांगितल एकदा बोलून बघ घरच्यांशी. बघू कुणीतरीं काही बोलत का ते. ती घाबरली. साफ मना केल. मी म्हटल नंबर दाब मी बोलून बघतो. ती नाही बोलली. कसतरी मी तिला राजी केल. तीने नंबर दाबला. मी फोन घेतला. तिच्या आईने फोन ऊचलला. मी माझा अनपेक्शीत परिचय दिला आणि सांगीतल तुमच्या मुलीला तुमच्याशी बोलायच आहे. थोडा वेळ दोन्हीकडे शांतता पसरली. मग मी तिकडुन रडण्याचा आवाज ऐकला. मी त्या मुलीकडे फोन दिला. ती काही बोललीच नाही. नुसती आईचा रडण्याचा आवाज ऐकत होती. मग ती पण रडायला लागली. हळुच रडता रडता आई बोलली. माझे डोळे पाणावले. खूप वेळ ती बोलतच होती. मग तिने माझ्याकडे फोन दिला. मी तिच्या आई सर्व सांगीतल. समजावल.
मी तिला बस स्टंड पोचवल. तीच टिकीट काढल, पाणी, स्नँक्स , डायपर प्रवासासाठी हाताशी दिल. जाता जाता मी तिच्या बाळाला हातात घेतल. त्याला कावटाळल. तिच्या डोक्यावरुन हात फिरवला नी तिला गाडीत बसवल.

आज वर्शभरानंतर वाटतय आपण काहीतरी का होईना एक चांगल काम केल. जगातला बदल हा आपल्याच पासून सुरु होतो.

Wednesday, 8 June 2016

Period Taboo:

Period Taboo: This Will Make Total Sense To Girls walk & Talk Everywhere the natural flow…
by - UNikam.


We know that feminine gender have to face lots of pain as compared to males and periods are the crucial time of a woman where she have to poop a good quantity of blood. In this span of time they easily get irritating over small issues. It is very much necessary to give some tips to girls, who are going to have her first periods. No doubt they need a healthy diet over this time because she needs to regain all its nutrition back.
 
Out of ignorance and poverty, nearly 70% of Indian women use old rags, increasing the risk of reproductive diseases. This is partly because of the shame and stigma associated with menstruation in India. Women are often forbidden from entering kitchens and temples, touching certain food, or watering plants during their periods. And it is not just Indian women who believe that periods are a taboo subject: Most Indian men find buying a sanitary napkin more embarrassing than buying a condom.


Some research shows that in periods the work efficiency of women get half due to work load and the pain which she get in this time. It affects their personal life as well as social life in those days and still they can't even talk about it to get proper treat to their suffer.

Today's woman don't feel shy or discriminating about their menstrual period but still it is like taboo in their mind what people will say when i openup about my period in public. Guys this article is for you that you male have to change this stariotype. When you guys start talking about period with your sisters, with your girl friends, in your group, in your house that time girl will talk about their problems in those days freely. That time they will feel proud of being period woman. When you guys feel free to talk about period, girls will not hazitate to buy sanitory napkins on store in front of buplic. there are a handful of men who are not just figting these stereotypes, but also trying to improve the menstrual hygiene in India. Think about joining hands with them and make woman free from taboo.
There are some good examples to this like a company’s head in Bristol adopted a new policy called period policy, in which any female employee can apply for the leave when she was suffering from periods. our girls are not asking for leaves from job and stay apart from all you, they are asking for cleaning the shame about period in your mind.

Saturday, 21 May 2016

मनुस्मृति : अपराध और दंड

मनुस्मृति : अपराध और दंड

कार्षापणं भवेद्दण्ड्यो त्रान्यः प्रकृतो जनः।
तत्र राजा भवेद्दण्ड्यः सहस्रमिति धारणा।।
(मनु0, 8-335)
भावार्थ – साधारण प्रजा को जिस अपराध के लिए एक पैसा दंड दिया जाता है, उसी अपराध में लिप्त होने पर राजा पर हजार पैसा दंड लगाया जाना चाहिए।


अष्टापद्यं तु शुद्रस्य स्तेये भवति किल्विषम्।
षौडशैस्तु वैश्यस्य द्वात्रिंशत्क्षत्रियस्य च।।
(मनु0, 8-236)
     भावार्थ- यदि चोरी शुद्र, वैश्य या क्षत्रिय करता है तो उन्हें पाप का क्रमशः आठ, सोलह और बत्तीस गुना भागीदार बनना पड़ता है।


उभावपि तु तावेव ब्राह्मण्या गुप्तया सह।
विलुप्तौ शुद्रवद्दण्ड्यौ दग्ध्व्यौ वा कटाग्निना।।
(मनु0, 8-376)
भावार्थ – यदि रक्षिण ब्राह्मणी से वैश्य या क्षत्रिय शारीरिक संबंध स्थापित करे तो उन्हें शुद्र के समान दंड देते हुए आग में जलाकर मार देना चाहिए।


सहस्रं ब्राह्मणो दण्ड्योगुप्तां विप्रां बलाद् व्रजन्।
शतानि पत्र्च दण्ड्यः स्यादिच्छन्त्या सह सड्.गतः।।
(मनु0, 8-377)
भावार्थ – रक्षित ब्राह्मणी से यदि ब्राह्मण बलात मैथुन करता है तो उस पर दो हजार पैसा दंड लगाना चाहिए। यदि ब्राह्मणी की सहमति से ऐसा करता है तो उसे पांच सौ पैसा दंड देना चाहिए।


मौण्ड्यं प्राणान्तिकोदण्डोब्राह्मणस्य विधीन्यते।
इतरेषां तु वर्णानां दण्डः प्राणान्तिको भवेत्।।
(मनु0, 8-378)
भावार्थ – ब्राह्मण के सिर मुंडवाने का अर्थ ही उसको मृत्युदंड देना है, जबकि अन्य वर्णवालों को मृत्युदंड मिलने पर उनका सचमुच वध किया जाना चाहिए।
न जातु ब्राह्मणं हन्यात्सर्वपापेष्वपि स्थितम्।
राष्ट्रादेनं बहिः कुर्यात्समग्रधनमक्षतम्।।
(मनु0, 8-379)
भावार्थ- भले ही ब्राह्मण ने अनेक महापाप किए हों, किंतु उसका वध करना निषिद्ध है। उसे देश निकाले की सजा दी जा सकती है, ऐसी स्थिति में उसका धन उसे दे देना उचित है।


न ब्राह्मणवधाद्भूयानधर्मा विद्यते भुवि।
तस्मादस्य वधं राजा मनसापि न चिन्तयेत्।।
(मनु0, 8-380)
भावार्थ- ब्राह्मण के वध से बढ़कर और कोई पाप नहीं। ब्राह्मण का वध करने की तो राजा को कल्पना भी नहीं करना चाहिए।


शतं ब्राह्मणमाक्रुश्य क्षत्रियो दण्डमर्हति।
वैश्योऽप्यर्धशतं द्वे वा शुद्रस्तुवधमर्हति।।
(मनु0, 8-266)
भावार्थ- ब्राह्मण को यदि क्षत्रिय, वैश्य या शुद्र द्वारा अपशब्द या कठोर वचन कहा जाए तो उन्हें क्रमशः सौ पैसा, डेड़ सौ पैसा तथा वध का दंड देना चाहिए।


पत्र्चाशद् ब्राह्मणो दण्डः क्षत्रियस्याभिशंसने।
वैश्ये स्यादर्धपत्र्चाशच्छूद्रे द्वादशको दम्ः।।
(मनु0, 8-267)
भावार्थ- यदि ब्राह्मण द्वारा क्षत्रिय, वैश्य या शुद्र को अपशब्द कहा जाए तो उसे क्रमशः पचास, पच्चीस और बारह पैसा आर्थिक दंड देना चाहिए।


एकाजातिद्र्विजातीस्तु वाचा दारूण या क्षिपन्।
जिह्नयाः प्राप्नुयाच्छेदं जघन्यप्रभवो हि सः।।
(मनु0, 8-269)
भावार्थ – शुद्र द्वारा द्विजातियों को अपशब्द कहा जाए तो उसकी जिह्ना काट लेनी चाहिए, ऐसे अधम के लिए यही दंड उचित है।


नामजातिग्रहं त्वेषामभिद्रोहेण कुर्वतः।
निक्षेप्योऽयोमयः ‘ांकुज्र्वलन्नास्ये दशांगुलः ।।
(मनु0, 8-270)
भावार्थ – यदि शुद्र प्रभाव के अहंकार में द्विजातियों के नाम व जाति का उपहास करता है तो आग में तप्त दस उंगली शलाका (लोहे की छड़) उसके मुंह में डाल देनी चाहिए।


धर्मोपदेशं दर्पेण विप्राणामस्य कुर्वतः।
तप्तमासेचयेत्तैलं वक्तृ श्रोत्रे च पार्थिवः ।।
(मनु0, 8-271)
    भावार्थ- यादि शुद्र दर्प में आकर द्विजातियों को धर्मोपदेश दे तो राजा उसके मुंह व कान में खौलता तेल डलवा दे

Sunday, 15 May 2016

मनुस्म्रूती : ब्राम्हणशाहीचा अनैतीक कायदा...

मनुस्म्रूती : ब्राम्हणशाहीचा अनैतीक कायदा...

मनुस्म्रुती कायद्याची हुकुमावली भारतभर पसरलेल्या बौद्ध धर्माचा पाडाव करण्यासाठी झाली. बौद्ध धर्म भारतात पसरला तेव्हा ब्रम्हणशाहीला तडा गेला. ज्यानेही बुद्ध तत्व ऐकले तो भिक्शुक झाल्याशिवाय राहत नसे. बुद्ध तत्वाचा समाजावर पगडा बसला होता. त्यामुळे ब्राम्हणांचे होम, कर्मकांडाचे धंदे बंद पडले. याचा परिणाम म्हणून ब्राम्हणांनी बंद केले आणि बौद्धांविरुद्ध शस्त्र उचलून त्याचा पाडाव करावयास सुरुवात केली. त्यांनी  बौद्ध धर्म प्रचारक भिक्खुंच्या कत्तली केल्या पण बुद्ध तत्वे माणसांच्या मनातुन जायला तयार नव्हती. म्हणून ब्राम्हणांना उच्च दर्जाचे स्थान मिळवून देण्यासाठी नी बुद्ध तत्व नाहीशी करण्यासाठी ब्राम्हणांनी मनुस्म्रुती कायद्याची सुरुवात केली.

मनुस्म्रूती ब्राम्हणांविशयी :
अ. 1, श्लो. (93) - ब्राम्हणाचा जन्म हा ब्रम्हाच्या मुखातुन झाला असल्याने त्याचा जन्म सर्वप्रथम झाला आहे म्हणून त्याला वेदाचा अधिकार आहे. विश्वनिर्मात्याने त्याला दिलेला हा अधिकार आहे.
1,(98) - पवित्र वेदांचा मुर्तीमंत अवतार म्हणजे ब्राम्हणाचा जन्म होय. तो देवच होय.
1, (100) - जगात जे काही आहे ती सर्व ब्राम्हणाची संपत्ती असते. त्याच्या उपजत बुद्धीमत्तेमुळे त्याला खरोखर या सर्व गोष्टींचा अधिकार प्राप्त होतो.
10,(3) - त्याच्या पावित्रामुळे ब्राम्हण हा सर्व जातींचा देव आहे.
7,(37) - तीनही वेदात निपुन पारंगत असलेल्या ब्राम्हणाची सकाळी लवकर उठून राजाने पूजा करावी.
11,(35) - ब्राम्हणाला विश्व निर्माता, शिक्षा देणारा, गुरू म्हणून घोशीत करण्यात आलेले असल्याने कोणतीही व्यक्ती त्याला अपमानास्पद बोलू शकत नाही किंवा अर्वाच्च शब्द ऊच्चारु शकत नाही.
9,(313) - जरी दैंन्यावस्ता आली तरी राजाने ब्राम्हणाला राग येईल असे प्रक्शुब्द वर्तन करू नये. जर ब्राम्हणाला राग आला तर तो सैंन्य व रथांच्या मदतीने त्याचा सर्वनाश करील.
11,(31) - ब्राम्हणाला कायदा माहीत असल्याने त्याचा अपराध करणाऱ्या अपराध्यास राजासमोर उभे न करता ब्राम्हण स्वतः त्याला शिक्षा देऊ शकतो.
9,(317) - ब्राम्हण मग तो सुशिक्षित असो किंवा नसो त्याला दैवी सामर्थ्य असते. अग्नीच्या अंगी जशी दैवी शक्ती असते तितकीच दैवी शक्ती ब्राम्हणांच्यात असते.
9,(319) - अश्याप्रकारे ब्राम्हणाने जरी कोणताही व्यावसाय केला तरी त्याचा सन्मान केला पाहीजे.
11,(6) - प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार एकांतप्रिय वेदाभ्यास करणाऱ्या ब्राम्हणास संपत्ती द्यावी म्हणजे म्रूत्युनंतर त्याला स्वर्गप्राप्ती होऊ शकते.

ब्राम्हणाच्या या व्याख्यामुळे मनुने ब्राम्हणास राजापेक्षाही वरचा दर्जा देण्यात आला होता.

मनुस्म्रूती शुद्रांविशयी :
(ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्यांच्या कुटुंब प्रमुखांना )
1,(91) - ब्राम्हण, क्षत्रीय व वैश्य या तीन वर्णातील लोकांची सेवा करणे एवढेच काम परमेश्वराने शुद्रांना दिले आहे.
2,(31) - ब्राम्हणाच्या मुलाच्या नावातील पहिल्या भागातुन शुभसुचकता व्यक्त झाली पाहीजे. क्षत्रीयाच्या नावातुन शौर्य पराक्रम सुचित झाला पाहीजे. वैश्याच्या नावातुन संपत्ती आणि शुद्राच्या नावातुन तिरस्कार सुचित झाला पाहीजे.
4,(61) - ज्या देशात शुद्र राज्यकर्ता आहे त्या देशात राहु नये.
11,(24) - होम आदी धार्मिक विधीसाठी ब्राम्हणाने शुद्राकडे संपत्ती मागु नये.
8,(374) - उच्चवर्णीय विवाहात किंवा अविवाहीत स्त्रीशी जो शुद्र समागम करेन त्याला पुढील प्रमाणे शिक्षा करावी. जर अविवाहीत स्त्री असेल तर तो गुन्हा करणारा त्याच्या शरीराचा भाग कापून टाकावा. जर विवाहीत स्त्री असेल तर त्या शुद्रास म्रुत्यूदंड देऊन त्याची संपत्ती जप्त करावी.
8,(20) - जो वंशपरंपरेने ब्राम्हण आहे. मग त्याने वेदाचा अभ्यास केला असो वा नसो राजदरबारात त्यानेच न्यायदानाचे कार्य करावे. परंतु शुद्र कितीही सुशिक्षित असला तरी त्याला तो अधिकार नाही.
8,(272) - शुद्र जर ब्राम्हणाला धर्म शिकऊ लागला तर राज्याने त्याच्या तोंडात व कानात उकळते तेल ओतावे.
4,(99) - ब्राम्हण, क्षत्रीय , वैश्य यांनी शुद्रासमोर वेदपठण करू नये.
3 (156) - शुद्राने जर वेद पठण केला किंवा ऐकला तर त्याच्या कानात उकळत्या शिशाचा रस ओतावा, त्याची जीभ काटुन फेकावी.
10,(129) - शुद्राला जरी संपत्ती साठवण्याची क्षमता असली तरी तो गुलाम असल्याने त्याने धनसंचय करू नये.
10,(121) - ब्राम्हणाची चाकरी करून जर शुद्राचा चरीतार्थ चालत नसेल तर त्याने क्षत्रीयाची किंवा वैश्याची सुद्धा चाकरी करावी.
10,(123) - ब्राम्हणाची सेवा करणे हाच शुद्रासाठी सर्वोत्तम व्यावसाय सांगण्यात आला आहे. त्याखेरीज त्याने इतर कोणताही व्यावसाय केला तर त्याचे फल त्याला मिळणार नाही.
8,(417) - ब्राम्हण जर विपन्नावस्तेत असेल तर चरीतार्थासाठी त्याने विनासंकोच शुद्राची मालमत्ता जप्त करावी.
8,(413) - विश्व निर्मात्याने शुद्राला ब्राम्हणाचे गुलाम म्हणून निर्माण केले असल्याने त्याने ब्राम्हणाकडे मोबदल्याने किंवा विनामोबदला गुलामगिरी करावी.
8,(270) - जो शुद्र ब्राम्हणाचा अपमान करेल त्याची जीभ छाटुन टाकावी. कारण तो हलक्या जातीतील आहे.
8,(271) - जर शुद्राने तिरस्काराच्या भावनेने ब्राम्हणाच्या नावाचा वा जातीचा उच्चार केला तर त्याच्या 10 बोटात खिळे ठोकावेत व तोंडात लाल तप्त पहार कोंबावी.
8,(280) - शुद्राने हात किंवा काठी उगारली तर त्याचा हात छाटुन टाकावा. जर रागाने त्याने लाथ मारली तर त्याचे पाय कापून टाकावेत.

मनुस्म्रूती विवाहासंदर्भी :
3,(12) - ब्राम्हणाचा पहिला विवाह असेल तर स्वजातीतील स्त्रीशीच लग्न करावे. पुनर्विवाह असेल तर इतर 3 वर्णातील स्त्री असली तरी चालू शकेल.
3,(13) - शुद्र स्त्री ही शुद्राचीच पत्नी असली पाहीजे, ती आणि वैश्य स्त्री वैश्याची त्या दोघी व क्षत्रीयाची स्त्री क्षत्रीयाची त्या तिघी व ब्राम्हण स्त्री ब्राम्हणाची पत्नी होऊ शकते.
3,(15) - ब्राम्हणाने मुर्खपणाने शुद्र स्त्रीशी विवाह केला तर त्याचे कुटुंबिय व मुलांनाही शुद्राचा दर्जा प्राप्त होतो.

मनुस्म्रूती आर्थासंबंधी :
8,(35) - जी व्यक्ती ही संपत्ती माझी स्वतःची आहे असे खरे सांगेल त्या संपत्तीचा 6 वा किंवा 12 वा हिस्सा राजाने स्वतःकडे सुरक्षित ठेवावा.
8,(36) - परंतु जो खोटे विधान करेल त्याच्या संपत्तीचा 8 वा हिस्सा दंड म्हणून जप्त करावा. किंवा ज्या संपत्तीबाबत खोटे विधान केले असेल तितक्याच किंमतीचा त्याच्या मालकीची संपत्ती राजाने जप्त करावी.
8,(37) - विद्वान ब्राम्हणास जर गुप्त खजिना सापडला तर ती सर्व संपत्ती त्याने घ्यावी. कारण ब्राम्हण सर्वाचा प्रमुख आहे.
8,(38) - परंतु एखादी संपत्ती पूर्वी जमिनीत ठेवली असेल व ती संपत्ती राजाला सापडली तर राजाने अर्धी संपत्ती घ्यावी व उरलेली अर्धी संपत्ती ब्राम्हणास द्यावी.

मनुस्म्रृती स्त्रीयांविशयी :
मनुने स्त्रियांना नेहमी तुच्छ मानले.
2,(213) - पुरूषांना भ्रश्ट करणे हा स्त्रियांचा स्वभावच आहे. स्त्रियांच्या सहवासात शहाणा माणूस कधीच सुरक्षित राहू शकत नाही.
2,(214) - फक्त मुर्खांनाच नव्हे तर विद्वान पुरूषांनाही स्त्रिया आडवाटेने नेण्यास समर्थ असतात. स्वतःच्या क्रोधाने व ईच्छेने त्या पुरूषांना गुलाम बनवतात.
2,(215) - कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या आईजवळ, बहीनीजवळ किंवा मुलीजवळ एकांतात बसू नये कारण  पुरूषाच्या भावना या अतिशय तीव्र असतात.
9,(2) - दिवस आणि रात्र 24 तास कुटुंबातील पुरूषाच्या नजरेत स्त्रीला ठेवले पाहीजे. जर कामवासनेचा आनंद हवा असेल तर तिला एकाच पुरूषाच्या नियंत्रनाखालि ठेवले पाहीजे.
9,(3) - स्त्रीचे बालपणी तिचा पिता तिचे रक्षण करतो, तरुणपणी पती आणि व्रूद्ध वयात तिची मुले संरक्षण देतात. कोणत्याही काळात स्त्री स्वतंत्र राहण्यास योग्य नाही.
9,(14) - स्त्रियांनी स्वतःच्या सौंदर्याची फिकीर करू नये किंवा विशिष्ट वयावर लक्ष केंद्रित करू नये. तो पुरूष आहे. मग तो कुरुप आहे की सुंदर याचा विचार करू नये. फक्त पुरूष आहे एवढाच विचार करावा.
4,(147) - मुलीने, तरूण स्त्रीने किंवा वयस्कर स्त्रीने कोणतीही गोष्ट स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीने करू नये.
5,(149) - स्त्रीने स्वतःला पिता, पती व पुत्र यांच्यापासुन अलग, वेगळे स्वतंत्र समजू नये. तसे तिने केल्यास तिला तुच्छ मानले जाईल.
9, (45) - एकदा स्त्रीने विवाह केला की ती स्त्री पतीपासुन कधीही स्वतंत्र राहू शकत नाही.
9,(416) - पत्नी, मुलगा व गुलाम या तिघांचा संपत्तीचा अधिकार नाही. त्यानी कमवलेली संपत्ती ही ते ज्याच्यावर अवलंबून असतील त्याच्या मालकीची होते.
8,(299) - पत्नी मुलगी ने चूक केल्यास त्यांना दोराने किंवा काठीने मारावे.
9,(18) - स्त्रियांना वेदाभ्यासाचा अधिकार नाही.
4,(206) - स्त्रीला बुद्धीमत्ता नसते. किंवा मुक्त इच्छा , विचारस्वातंत्र नसते. त्यानी बौद्ध धर्मासारख्या पाखंडी मार्गाने जाऊ नये. तिने जर त्याच मार्गाने जाण्याचा निर्धार केला असेल तर मेल्यावर अश्या स्त्री च्या तोंडात पाणी सुद्धा टाकू नये.
5,(151) - विवाहीत स्त्रीने पती हयात असेपर्यंत त्याच्या आद्न्येत रहावे.
5,(154) - जरी पती दरिद्री असला किंवा गुणवान असला किंवा अन्य ठिकाणी आनंद उपभोगत असेल किंवा उत्तम गुणवत्तेचा अभाव असेल तरीही पतीला परमेश्वर मानून त्याची श्रद्धापुर्वक पूजा केली पाहीजे.
9,(4) - योग्य वेळी मुलीचा विवाह करीत नाही तो पिता दोशी असतो. पहिल्या मासिक पाळी नंतर 3 वर्षाच्या आत मुलीचा विवाह झाला पाहीजे.

   अश्या प्रकारचे अनेक अनैतीक कायदे मनुने मांडले. ब्राम्हणशाहीचे वर्चस्व व ब्राम्हणी सत्तेसाठी परिपूर्ण तरतूद मनुच्या कायदियानी समाजात रोवली. ही एक प्रकारची ब्राम्हणी हुकुमशाही होती. आणि म्हणूनच बाबासाहेबांना या मनुला पेटवावे लागले. 

Saturday, 14 May 2016

बौद्ध धर्माच्या र्हासाची सुरुवात…

बौद्ध धर्माच्या र्हासाची सुरुवात…

बौद्ध धर्म खऱ्या अर्थाने सम्राट अशोकाच्या काळात सर्व भारतात पसरला. अशोक गादीवर आला तेव्हा त्याने मौर्य साम्राज्याचा विस्तार केला. त्याने त्याच्या राज्यात बुद्ध विचारांचा पाया बसवला. त्यामुळे ब्राम्हणशाहीला फार मोठा धक्का बसला.
   अशोकाच्या काळात ब्राम्हणांकडे दुर्लक्ष केले गेले. त्यांना समाजात दुय्यम स्थान मिळाले. ब्राम्हण धर्म विधीतील महत्वाचा घटक असलेल्या सर्व प्रकारच्या पशुबळीस अशोकाने बंदी घातली. त्यामुळे ब्राम्हण निश्प्रभ झाले. ब्राम्हण केवळ राजाश्रयच गमावुन बसले नाहीत तर त्याचा जो होम करण्याचा मूळ व्यावसायच बंद पडला. त्या होमासाठी ते भरमसाट पैसे घेत असत व त्यावर चरीतार्थ चालवत असत. त्यामुळे मौर्य साम्राज्याचा र्हास होईपर्यंत सुमारे 140 वर्ष ब्राम्हण हे समाजातील दुय्यम घटक बनले होते. या बौद्ध धर्माच्या राज्याविरुद्ध बंद करणे हा एकमेव मार्ग त्यांना राहिला होता. त्यामुळे पुश्यमित्र च्या नेत्रुत्वाखाली मौर्य साम्राज्याविरुद्ध बंडाचे निशाण फडकावले गेले.
    बौद्ध धम्म नाहीसा करून ब्राम्हणशाही बसवणे हा एकमेव उद्देश पुश्यमित्राने ठेवला.
     शेवटचा मौर्य सम्राट अशोकाचा वंशज ब्रुहद्रथ मौर्याची कपटपुर्वक हत्या करुन पुश्यमित्र जेव्हा गादीवर आला तेव्हा त्याने वैदिक पद्धतीप्रमाणे अश्वमेध यङ्य केला की ज्यामुळे सार्वभौम सत्ता स्थापन करणे शक्य होते.
    बौद्ध धर्माचे खास वैशिष्ट्य पशुंच्या जीवनाबद्दल कमालीचा आदर होय. अशोकाचा पशु हत्या बंदी कायदा मोडून पुश्यमित्राने अश्वमेध करून पशुबळीस सुरुवात केली. आणि नंतर सुमारे 500 वर्ष हे पशुबळी होम चालू राहीले.
      त्याचबरोबर पुश्यमित्राने बौद्ध भिक्खुंचा अमानुश छळ सुरु केला. जे बौद्ध धर्माचा प्रसार करतील अश्या भिक्खुंच्या कत्तली केल्या जिवाच्या आकांताने बौद्ध भिक्खुंनां भारत सोडून शेजारील देशात पलायन करावे लागले. तिथेच बौद्ध धम्माच्या र्हासाची सुरुवात झाली.

Friday, 6 May 2016

बलात्कारी प्रियकराला एका पिडीतेच पत्र ...


एका प्रियकराकडुनच झालेल्या बलात्कार पिडीतेने विचारलेला जाब....



माझ्या बलात्कारी प्रियकराला पत्र...

हॅलो,
आठवल मी कोण आहे? कारण मी खात्रीपुर्वक तुला विसरू शकत नाही. आपल्याला भेटून फक्त 6 च आठवडे झाले होते तेव्हा. पण तेव्हापासून आजतोवर मी तुझ्या त्या दिलेल्या आठवनींच्या यातनांची शिक्षा भोगते आहे. तू तर कधी विचार पण केला नसशिल इतकी तुझी ती गुन्हेगारी मला आतून पोखरत आहे. मार्च 5, 2015 (हो मला ती तारीख चांगली आठवनीत आहे.) तू माझ्यावर बलात्कार केलास. मी किती विनवणी केली होती तुला, 'नको रे, नको. सोड मला.' Please stop it. पण तू माझी एक ऐकली नाहीस. मी कधीच असा विचार केला नव्हता माझी पहिली वेळ कशी राहील. नी असा तर मुळीच नाही की पहील्याच वेळी माझ्यावर बलात्कार होईल.
मी एक नाजूक पोर होते रे. तू माझी एक ऐकली नाहीस. नी माझ्या निरागस शरीरावर वार करत राहीलास. मी किती मुर्ख होते. तुला किती चांगला समजत होते. माझ्या मैत्रीनींनी पण मला तुझ्यापासुन दूर रहायला सांगितले होते. पण मी त्यांची एक ऐकली नाही. तू माझ्या मनात बसला होतास. पण तू पण इतरांसारखाच निघालास.   You stole my virginity. नी त्या दिवसापासुन मला मी स्वतःलाच हीन वाटू लागली. मी माझ कौमार्य तुला दिल नव्हतं. तू ते हिसकावल. तुला फक्त माझ शरीर पाहिजे होत. माझ मन नाही. का? का तुम्ही मूल आम्हा मुलींच्या मनाची कदर करत नाहीत? का तू तुझी बळजबरी थांबवली नाहीस? तुझ्या मित्रांन्नी काय तुला शाबासकी  दिलि जेव्हा तु त्यांना सांगीतलस की तू माझ्यासोबत प्रणय केलास? प्रणय नव्हे तो बलात्कार केलास? काय पुरुशार्थ वाटला तुला त्या जबरदस्तीत?
आज 8 महिने झाले मी हे ओझे मनावर घेवुन शांत आहे. पण आता त्या त्या दिवसाच्या यातना सहन होत नाहीत. मी का त्या कलंकाच ओझ घेऊ? मी त्या पापाची गुन्हेगार नाहीय. त्या गुन्ह्याचा गुन्हेगार तू आहेस. तो तू होता ज्याच्यामुळे मी आजही जगण्यासाठी झुंजते आहे. तो त आहेस ज्याच्यामुळे मला या हॉस्पीतळाच्या खाटेवर पडून तू केलेल्या नुकसानीची सजा भोगावी लागत आहे. मला या दुःखाच्या खाईत लोटनारा तू आहेस. या वेदनांचा हक्कदार तू आहेस. तुला हे ऐकाव लागेल. ' प्रियकरानेच प्रियसीचा बलात्कार केला' हे तुला मान्य कराव लागेल. You sencerily have to be sorry for raping me. तुला हे ओझ घ्याव लागेल. आजवर तू ते माझ्यावर लेटुन पळत राहीलास. आता तुला पण तू केलेल पाप घेऊन जगाव लागेल.
शेवटी मी फक्त एकच इच्छा करू शकते की तू परत कुणा दुसऱ्या मुलीला या खाईत ओढणार नाहीस.


तुझ्या बलात्काराची पिडीत.

Wednesday, 27 April 2016

NETAJI : Murder of a patriot by congress.

NETAJI  :Murder of a patriot by congress.
:- ulhas nikam

आज देश मे नेताजी की फाईले खुली होने के बाद भी मिडीया शांत है। अब क्यो किसी ने सवाल उठाया इस ढोंगी काँग्रेस पर? क्यो कोई नही पूछ रहा नेहरु और गांधी खानदान को जवाब?  पुरा देश जान चुका है की नेताजी 1945 मे कोई प्लेन क्रॅश मे मारे नही गये थे। तब इन काँग्रेसीयोंको पता था फिर भी उन्होने पूरे देश को गुमराह करके रखा । सच कहूँ तो नेहरु ने नेताजी जैसे देशभक्त के साथ गद्दारी की। ग़द्दार थी काँग्रेस जो जानते हुये भी नेताजी को इंडीया मे वापिस ना लाई और मौत के मुँह मे छोड़ दिया।

द्वितीय विश्व युद्ध के बाद नेताजी को वॉर क्रिमिनल घोषित कर दिया गया तो उन्होंने एक फर्जी सूचना फ्लैश कराई कि प्लेन क्रैश में नेताजी की मौत हो गई। बाद में वह शरण लेने के लिए रूस पहुंचे, लेकिन वहां तानाशाह स्टालिन ने उन्हें कैद कर लिया। स्टालिन ने नेहरू को बताया कि नेताजी उनकी कैद में हैं क्या करें? इस पर नेहरु ने गद्दारी कर ब्रिटिश प्रधानमंत्री को इसकी सूचना भेज दी और कहा कि आपका वॉर क्रिमिनल रूस में है। साथ ही उन्होंने स्टालिन को इस पर सहमति दे दी कि नेताजी की हत्या कर दी जाए।'

उस वर्ष 1945 में ताइवान में कहीं भी कोई हवाई दुर्घटना न तो दर्ज है और न ही बोस का नाम मृतकों की सूची में शामिल है। जवाहरलाल नेहरू के तत्कालीन स्टनॉग्रफर श्यामलाल जैन मेरठ के ही थे। उन्होंने खोसला कमिशन के सामने अपने बयान में बताया था कि रूस के प्रधानमंत्री स्टालिन ने संदेश भेजा था कि 'सुभाष चंद्र बोस हमारे पास हैं, उनके साथ क्या करना है?' उन्होंने बताया था कि इस पत्र का जवाब प्रधानमंत्री नेहरू ने 26 अगस्त 1945 को आसिफ अली के घर बुलाकर उनसे ही लिखवाया था। हालांकि कमिशन ने इस पर विश्वास न कर उनसे सबूत मांगा था। (जाँच कमीशन भी तत्कालीन काँग्रेसीया सरकार का चमचा निकला।)
नेहरू हमेशा रूस से दबे रहे और कभी कोई विरोध नहीं किया। नेहरु को पता था कि नेताजी की मौत के रहस्य से पर्दा उठेगा और सच सामने आएगा कि देश के गद्दार कौन थे। शायद नेहरु को डर था की नेताजी को वापिस लाया जाये तो पुरा देश उनको सर पे बीठायेगा। उस वक्त गांधी तो पन्नो पन्नो पे छपे थे पर नेताजी दिलो दिलो में बसे थे। नेताजी को वापिस लाया जाता तो यक़ीनन नेताजी स्वतंत्र भारत के पहले पंतप्रधान होते। शायद आज अपनी करंसी पे गांधी की नही नेताजी की तस्वीर होती। ये नेहरु ने होने नही दिया।

आज सबकुच जानते हुये भी सब चुप है। क्यो कोई कुच पुंछ नही रहा। तब काँग्रेस ने नेताजी के साथ गद्दारी की आज देश चुप रह के कर रहा है। 

                            घोडेबाजार  त्या अलिशान हाॅटेलाच्या संडासात लपवलेला फोन स्विच ऑन करताच थरथर करून वाजला. हाय, हॅलो ची औपचारिकता न ...